भारताचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायधीश सन्माननीय भूषणजी गवई सर यांनी पूर्व न्यायधिश चंद्रचूड यांच्या कारकिर्दीत सर्वोच्च न्यायालयाच्या लोगोमध्ये """"सत्यमेव जयते""""च्या जागी """यतो धर्मस्ततो जयः""" असा जो बदल केला होता तो पूर्ववत केला आहे; म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या लोगोमध्ये पुन्हा """सत्यमेव जयते""" असं दिसणार आहे.
""""जिथे धर्म तिथे जय"""" हा बदल करणाऱ्या माजी न्यायमूर्ती जस्टिस चंद्रचूड यांनी संबंधित बदल करताना भारत हा लोकशाही देश असून इथं संविधानाने नागरिकांना धर्म नाकारण्याचं स्वातंत्र्यही दिलेलं आहे हे विसरले होते असं म्हणायला वाव आहे.
मी धर्म नाकारते म्हणून मला न्याय किंवा जय मिळणार नाही हे खूळ किमान न्यायमूर्तींच्या डोक्यातून येऊ नये, हे प्रत्येक नागरिकाला अभिप्रेत आहे.....
जय हिंद.... जय शिवराय...जय भीम...जय संविधान.